दै.लोकसत्तामधील चतुरंग पुरवणीतील मुलांना मारू नका हा लेख प्रत्येक पालकांना अतर्मुख करणारा आहे.बालहट्टाला वैतागून मुलांना होणारी शिक्षा किती चुकीची आहे.हे या लेखात उदाहरणासह सांगीतले आहे.
मुलांना समजुन घेताना,पालकांना संयम बाळगण गरजेचं आहे.मुलांशी संवाद वाढवून त्याच्या काही चुका समजावून सांगून मुलांना मारणं टाळता येऊ शकतं.
घरात मुलांन रिमोटचा ताबा घेतल्यावर,घरी कोणी पाहुणे आल्यावर जरी राग आला तरी त्याला आवर घालून मुलाशी संवाद साधून समजून घेता येऊ शकते.
लेख वाचा....
www.loksatta.com
No comments:
Post a Comment