प्रेत जळणार्या स्मशानभूमीत राहून अभ्यास करणे म्हणजे भयंकरच की.......
पण
अशा कठीण परिस्थितीवर मात करून उज्ज्वल यश मिळवणारे असे गुणवंत विद्यार्थी खरोखरच
प्रेरणेचा स्त्रोत बनतात.
अशा विद्यार्थ्यांना गरज आहे मदतीची.......
समाजानं अधिक संवेदनशील होऊन अशा मुलांना मदत करायलाच हवी.
ही बातमी दैनिक लोकसत्ता मधील आहे.
दि.15 जून 2015
No comments:
Post a Comment