शिक्षेमुळे बुद्धि वाढत नाही; भय मात्र वाढते.
भयाने बालके लिहून, वाचून, धडे करून येतीलही,पण शेवटी तर ती शिकलेले विसरूनच जातील.
- गिजुभाई बधेका
मुलांना शिक्षा नकोच.आनंददायी व बालस्नेही वातावरणात मुले चांगली शिकतात.
त्यासाठी रंजक खेळ शाळेत घ्यायला हवेत.
कृतीतून शिकू द्यावे.
प्रात्यक्षिक, उपक्रम, प्रकल्प भरपूर असावेत.
आठवड्यातील एक दिवस दप्तराविना शाळा घ्यावी.
No comments:
Post a Comment