गेल्या अनेक वर्षापासून मी हा उपक्रम आमच्या शाळेत राबवत आहे.
☆मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी.
☆त्यांना अवांतर पुस्तक वाचनाची गोडी लागावी.
☆वर्तमानपत्र नियमित वाचावे.
यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मुलांना फळ्यावर दररोज दोन सामान्यज्ञानाचे प्रश्न दिले जातात.मधल्या सुट्टीत प्रश्न मुले लिहून घेतात. परिपाठातही या प्रश्नाचे वाचन होते.
दर महिन्याला 20 गुणांची चाचणी घेण्यात येते.
मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी बक्षिसे दिली जातात.
येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment